tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post6436946266013990694..comments2023-10-07T01:39:15.858+05:30Comments on जीवनमूल्य: महागाई, बंद आणि असंवेदनशील सामान्य माणूसविक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-54033174323229050942010-07-02T22:24:36.496+05:302010-07-02T22:24:36.496+05:30सब्सिडी देण्याने ना देणाऱ्याचा फायदा होतो ना घेणाऱ...सब्सिडी देण्याने ना देणाऱ्याचा फायदा होतो ना घेणाऱ्याचा याची जाणीव झाल्याने लोक शांत असावेतAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-911573479747950142010-07-02T18:17:11.681+05:302010-07-02T18:17:11.681+05:30@ आनंद
सामान्य लोकांकडून उस्फुर्त प्रतिक्रिया आली ...@ आनंद<br />सामान्य लोकांकडून उस्फुर्त प्रतिक्रिया आली तर सरकार नक्कीच त्याची दाखल घेते रे पण आजकाल तशी ती येत नाही<br />बाकी भोपाल निकालाने खरच अस्वस्थ केलाय सर्वाना :(विक्रम एक शांत वादळhttps://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-33993213893889813342010-07-02T18:15:32.589+05:302010-07-02T18:15:32.589+05:30@ रोहन
सरकार मायबाप थोडे थोडे करून मारतच आहे कि म्...@ रोहन<br />सरकार मायबाप थोडे थोडे करून मारतच आहे कि म्हणजे सामान्य लोक रोजच मरण सहन करत आहेत<br />आणि त्यामुळेच ते बधीर झाले असावेत.विक्रम एक शांत वादळhttps://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-32413616328512113542010-07-02T18:14:08.369+05:302010-07-02T18:14:08.369+05:30@ विनय
कल्पना तर चांगली आहे परंतु सुखवस्तूच्या माग...@ विनय<br />कल्पना तर चांगली आहे परंतु सुखवस्तूच्या मागे लागलेल्या आजच्या जमान्यात हे शक्य होईल असे वाटते का ?विक्रम एक शांत वादळhttps://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-71980701534788596522010-07-01T18:25:57.712+05:302010-07-01T18:25:57.712+05:30होय, असंवेदनशील होत आहे... कारण आधी घसाफोड करून कध...होय, असंवेदनशील होत आहे... कारण आधी घसाफोड करून कधी उपयोग झाला नाही... मग करणार तरी काय.<br /><br />भोपाळकेसचा निकाल हा सर्वात धक्कादाई होता.. आता तर सगळ्यातून विश्वासच उडालायंआनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-70812010672045888052010-07-01T18:01:08.523+05:302010-07-01T18:01:08.523+05:30इकडे मरायला सुद्धा वेळ नाही अशी परिस्थती आहे लोकां...इकडे मरायला सुद्धा वेळ नाही अशी परिस्थती आहे लोकांची... विरोध करायला कुठून असणार... जे येतंय ते भोगत आहेत बिचारे...रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-16978570118789154892010-07-01T16:34:06.328+05:302010-07-01T16:34:06.328+05:30सामान्य माणसाने विरोध करायचाच असेल, तर आठवड्यातून ...सामान्य माणसाने विरोध करायचाच असेल, तर आठवड्यातून १ दिवस तरी, दुचाकी/चार-चाकी न वापरता सार्वजनिक वाहतूक वापरावी. किंवा चालत अथवा सायकल ने जावे. ह्यातून त्या दिवशी पेट्रोल-डिझेल ची विक्री कमी होऊन पेट्रोल कम्पन्यांची उलाढाल कमी होईल, उत्पन्न कमी होईल. त्यातून सरकारला लक्षात येईल की दर आवाक्यात ठेवले तरच ह्या कम्पन्या चालू शकतात.<br /><br />दुसरं सार्वजनिक वाहतूकीवर ताण पडल्याने ते सुधारण्याचं काम Vinayhttps://www.blogger.com/profile/00001179092240729416noreply@blogger.com