tag:blogger.com,1999:blog-2991614233326459422024-02-21T23:02:55.699+05:30जीवनमूल्यविक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.comBlogger93125tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-32688817066274290102012-03-03T15:26:00.000+05:302012-03-03T15:26:44.328+05:30माहुली .. सुळक्यांचा गड
माहुलीला सुळक्यांचा गड असेच म्हणता येईल.शिवाय तीन दुर्गांचा मिळून तयार झालेला एक दुर्गही म्हणता येईल. माहुलीचा विस्तार फार मोठा आहे.वरती जंगल आहे.माहुली दुर्गाच्या पायथ्याच्या गावाचे नाव माहुलीच आहे.येथून एक उभ्या चढाची दमछाक करणारी वाट आपल्याला एका लोखंडी शिडीच्या माध्यमातून येथे घेऊन येते.त्या शिडीवरून गडात प्रवेश करता येतो. माहुलीचा पसारा मोठा आहे.भंडारदुर्ग,पळसगड असे उपदुर्ग आहेत.नवराविक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-14314785037011817132011-10-06T13:35:00.001+05:302011-10-06T13:43:50.847+05:30isalute u steveआज दसरा सर्वत्र सणासुदीची धामधूम सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना माझे मन उदास होते कोणाला शुभेच्छा द्यायची इच्छा होत नव्हती, कारण होते सकाळी ऐकलेली बातमी स्टीव जॉबचे निधन :(
सकाळी नेहमीप्रमाणे twitter उघडले आणि पहिलीच ट्विट दिसली #RIPSTEVEJOBS आणि मला धक्काच बसला काही सुचेनासे झाले. २ दिवसापूर्वीच मी अॅपलचे मेडिया इवेन्ट लाइव ब्लॉगवर पहिले होते. त्यावेळी खरी उत्सुकता विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-84791222797121712002011-09-22T14:18:00.000+05:302011-09-22T14:18:00.126+05:30महागाईमधील स्वस्ताईमागील काही दिवसापासून महागाईची जोरदार चर्चा चालू आहे सगळीकडे, त्यात पेट्रोल,डीझेलचे भाव वाढल्यावर तर सर्वत्रच याबाबत बोलले जाते.तसेही सगळ्याच गोष्टी आजकाल महाग होत चालल्या आहेत यात वाद नाही परंतु मागील १० वर्षात एक गोष्ट महाग झाली नाही याबाबत कोणीही काही बोलत नाही किंवा चर्चाहि करत नाही ती माणसाची सवयच आहे म्हणा ;) असो तर ती गोष्ट कोणती हे तुमच्या लक्षात आले कि नाही ? तुम्ही म्हणत असालविक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com7tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-68860167728599175752011-07-27T11:10:00.000+05:302011-07-27T11:10:00.519+05:30राजमाची... एक जोड किल्ला
राजमाची हा एक आगळावेगळा दुर्ग आहे.त्याचे दोन बालेकिल्ले हे त्याचे वैशिष्ट्य. श्रीवर्धन आणि मनरंजन अशी नावे असलेले हे बालेकिल्ले एकमेकांना पूरक आहेत.कोकणातून देशावर येणाऱ्या घाटवाटेवर हा दुर्ग लक्ष ठेवतो.लोणावळ्याहून उढेवाडीकडे चालत जाऊन राजमाचीवर जाता येते,तर पुणे-मुंबई रेल्वेमार्गातील खंडाळ्याच्या घाटात ठाकरवाडी या छोट्या स्थानकावर उतरून खाली कोंडाण्याचे लेणे पाहून मोठा चढ चढून राजमाचीवर जाता विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-72991247723179203302011-06-21T12:51:00.001+05:302011-06-21T13:17:09.323+05:30प्रत्येकालाच वेगळा कायदा करायचा का ?समाजात लोकोपयोगी कार्य,व्यवसाय,व्यवहार करणारे फक्त पत्रकारच आहेत का ? डॉक्टर,वकील,शिक्षक,दुकानदार,संशोधक,इतिहासकार,कलाकार,पत्रकार इत्यादी असे अनेक पेशे आहेत जे लोकोपयोगी कार्य करत असतात.त्यातल्या प्रत्येकालाच कधीना कधी समाजाच्या रोषाला या न त्या कारणाने सामोरे जावे लागते.त्यातल्या प्रत्येकालाच जमावाने कधीतरी झोडपलेले असते.कारण सामान्य माणूस त्यांच्यावर जेवढे&विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-84887124257580029672011-04-26T11:17:00.000+05:302011-04-26T11:17:57.874+05:30रेवणीचे अवशेष आढळणारा ... कंधारमराठवाड्यातील कंधार येथील स्थलदुर्ग विलक्षण देखणा आहे.त्याची तटबंदी शाबूत आहे.खंदक पाण्याने भरलेला आहे.खांद्काची रुंदी अभ्यास करण्यासारखी आहे.तीस मीटर्स तरी असेल.खंदकातील पाण्याचा दुसरा उपयोग म्हणजे आतल्या विहारींनाही त्याचे पाणी झिरपून मिळते! काकतीयांच्या काळात या दुर्गाची बांधणी झाली असावी.राष्ट्रकुट,यादव,खलजी,तुघलक,बहमनी,बरीद्शाही,निजामशाही,मुघल,निजाम अशा अनेक शाह्यानी कंधारवरून विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-14646634561955606112011-04-25T12:04:00.000+05:302011-04-25T12:04:56.275+05:30कूछ तो बात हें बॉस...जगभरातील करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सत्यसाईबाबा यांचे काल निधन झाले. त्यावेळी त्यांची संपत्ती,त्यांचे अनुयायी आणि त्यांनी केलेले चमत्कार यांचीही चर्चा झाली.अशा बाबागिरीवर आम्हा मित्रांमध्ये यापूर्वीही खूपवेळा चर्चा वाद झाले आहेत. परंतु एका गोष्टीचे आश्चर्य राहून राहून वाटते ते म्हणजे बाबांचे अनुयायी सेलेब्रिटीज,खेळाडू,उद्योगपती,राजकारणी,गायक,संगीत क्षेत्रातले दिग्गज कोण कोण विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-46701511388093822712011-04-11T18:22:00.000+05:302011-04-11T18:22:43.094+05:30मास्टर माइंड... अरविंद केजरीवालजन लोकपाल विधेयकासाठी आण्णा हजारे यांनी जे आंदोलन जंतर मंतर येथे केले त्याला अखेर यश मिळाले त्यामुळे पूर्ण देशात आण्णांचा गाजावाजा सुद्धा झाला परंतु हे सर्व होत असताना एक साध्या वेशातील उत्कृष्ट इंग्लिश आणि हिंदी बोलणारा कार्यकर्ता लक्ष वेधून घेत होता.त्याबद्दल थोडी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचे नाव अरविंद केजरीवाल आहे असे समजले तेच ते केजरीवाल ज्यांना २००६ साली सामाजिक विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-55203598191886971822011-04-03T15:31:00.000+05:302011-04-03T15:31:10.480+05:30याच क्षणाची तर वाट पाहत होतो ...काल श्रीलंकेला हरवून आपण क्रिकेटमधील विश्वविजेतेपद मिळवले. आपला त्याच्यावर हक्क होताच अजून किती दिवस वाट पहायची होती ? सचिन सारखा महान खेळाडू संघात असूनहि आपल्याला हे मागील ६ विश्वकप मालिकांमध्ये साध्य करता आले नव्हते.तसेच सचिनच्याही मनात याची सल होतीच. या मालिकेपूर्वी धोनी बोललाही होताच कि 'सचिनसाठी आम्हाला हा कप जिंकायचाच आहे' आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवल्यावर युवी सुद्धा म्हणाला कि 'विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-68042315565750142522011-02-18T12:04:00.000+05:302011-02-18T12:04:48.083+05:30'दे घुमाके ' .... विश्वकप घेऊनच या !काल ढाका येथील बांगबंधू स्टेडीयमवरील रंगारंग कार्यक्रमाने विश्वकप २०११ ची औपचारिक सुरवात झाली.उद्घाटन सोहळा बांगलादेशने अतिशय चांगल्या प्रतीने सर्व आशिया खंडातील संस्कृतीचे दर्शन घडवत 'दे घुमाके' प्रकारे हजारो चाहत्यांच्या उपस्थित केला याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे.
आशिया खंडातील या विश्वकपचा हिंदुस्तान एक प्रबळ दावेदार आहे आणि हिंदुस्तान संघसुद्धा जोरदार जोशात आहे . विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-73349742943686544402011-02-10T16:02:00.000+05:302011-02-10T16:02:07.761+05:30केंजळगड ...राजांचा मनमोहनकेंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही.मात्र,त्याची जागा दोन नद्यांच्या खोरयातील एका पर्वतराजीवर आहे.पलीकडे आहे कृष्णेचे खोरे,तर अलीकडे निरेचे.पलीकडे धोम येथे कृष्णेवर धरण आहे , तर अलीकडे निरेवर देवघर येथे धरण आहे.केंजळला लागुनच आहे. रायरेश्वराचे पठार.त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नवे मोठी मजेशीर आहेत. गायदर,गनेशदरा या सोप्या वाटा; परंतु कागदरा,विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-50987909782853171442011-02-05T20:26:00.000+05:302011-02-05T20:26:44.244+05:30आजच्या मराठीची उत्पत्ती...सर्वकाही समष्टीसाठीउत्तर राजस्थानात अल्वर गुरगाव, भरतपूर हे या क्षेत्रात येतं. मेवो जातीच्या गावात त्यांना मेवाती पण म्हणतात. यांची एक मिश्र बोली अहिरवाटी आहे. ती गुरगांव, दिल्ली, कर्नालच्या क्षेत्रात बोलली जाते. याच्यावर हरियाणीचा प्रभाव आहे. मेवातीमध्ये केवळ लोकसाहित्य आहे. उत्तरी राजस्थानाचा निर्माण शौरसेनी अपभ्रंशाने झालेला आहे.
पूर्वी राजस्थानी : राजस्थानच्या पूर्व भागात जयपूर, अजमेर, किशनगड यात ही बोली बोलली विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-10869476663988743962011-02-01T15:57:00.001+05:302011-02-01T16:21:07.554+05:30हा 'उत्सव' चूक कि बरोबर ?काही दिवसापूर्वी २६ जानेवारीला A WEDNESDAY हा चित्रपट परत पाहण्याचा योग आला थोडासा 'डोंबिवली फास्ट' धाटणीचा हा सुद्धा, सामान्य माणूस सरकारी यंत्रणेला वैतागल्यावर काय करू शकतो किंवा त्याच्या भावना काय असू शकतात याची उत्तम पद्धतीने मांडणी केलेले हे दोन चित्रपट. परंतु असे खरच होऊ शकते का ? किंवा सामान्य माणूस या पातळीवर उतरू शकतो का ? सामान्य माणसाने असे विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com20tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-20129608627794899942011-01-18T18:00:00.000+05:302011-01-18T18:00:32.408+05:30माय नेम इज सेन...
हक्क या शब्दाचा अर्थ प्रत्येकाला कळतो आणि प्रत्येक जण आपापल्या हक्कांसाठी झगडत असतो. कधी कुटुंबाशी, कधी समाजाशी तर कधी स्वत:शी. काही असेही या जगात जन्माला येतात, जे फक्त स्वत:च्याच नाही तर संपूर्ण समाजाच्या हक्कांसाठी आपले आयुष्य वेचतात. गरीब व वंचित लोकांच्या प्रश्नांनी व्याकुळ झालेले डॉ. विनायक सेन नावाचे बालरोगतज्ज्ञ, जाणीवपूर्वक छत्तीसगडमध्ये आले ते तीन विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com6tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-78486755717591934372010-11-28T12:32:00.000+05:302010-11-28T12:32:36.021+05:30एक सूर आशेचा!मिलिंद कोकजे - मंगळवार, १६ नोव्हेंबर २०१०
(अथश्री दिवाळी अंकावरून साभार)
milindkokje@gmail.com
चौदा वर्षांचा वनवास फक्त भारतवर्षांत आणि रामायणाच्या काळातच रामाला घडतो असे नाही. अगदी आपल्या शेजारी, आजच्या आधुनिक युगातही १४ वर्षे स्थानबध्दतेत, एकांतवासात काढावी लागतात. हा वनवास घडविणारे असतात लष्करी अधिकारी आणि वनवास भोगणारा राम नसतो तर तो भोगणारी असते कमालीची लोकप्रिय, देश पेटविण्याची क्षमता विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-10492136299937700412010-10-11T11:46:00.000+05:302010-10-11T11:46:03.796+05:30सरकार 'बीओटी' तत्वावर द्यायचे का ?"किती रुपये ? " आपण
"४५ सुट्टे द्या " तो
"सुट्टे नाहीत हे पन्नास आहेत " आपण
आणि तो वैतागून एक पावती आणि ५ रुपयांची इक्लेर्स चोकलेट देतो आणि आपण ती गपगुमान घेऊन पुढे चालते होतो.हा रोजचा अनुभव आहे हायवे वरील टोलनाक्यांवरील.
'टोल' या गोष्टीशी कधीही संबंध आला नाही असा माणूस भेटणे आतातरी शक्य नाही असे मला वाटते. टोल प्रकाराने सर्वांनाच त्रस्त केले आहे, माणूस गरीब ,श्रीमंत असो वा वाहतूकदार विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com10tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-79406167531724088342010-10-07T11:39:00.002+05:302010-10-08T11:58:03.160+05:30देवगिरी ... एक मिश्रदुर्गदेवगिरी हा एक अपूर्व दुर्ग आहे.एखादा डोंगर पोखरून एक बेलाग दुर्ग आपल्या मध्ययुगीन शिल्पज्ञानी निर्मिलेला आहे.यादवांची हि एकेकाळची राजधानी खलजी सुलतानांच्या ताब्यात गेली.पुढे १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीच्या मुहमद्द तुघलकाने तर दिल्लीची राजधानी हलवून ती देवगिरीला आणली.तोपर्यंत या देवदुर्गाचे नामकरण दौलताबाद करण्यात आले होते.पुढे निजामशाहीची राजधानी म्हणून देवगिरी विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com14tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-37300711295642200902010-10-04T10:15:00.001+05:302010-10-08T11:59:25.012+05:30चाकणचा संग्रामदुर्ग ...रणमंडळाचे चक्रव्यूव्हकाही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का? आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असतेविक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com22tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-55894622715712422552010-09-22T20:17:00.002+05:302010-09-29T10:54:15.856+05:30रामजन्मभूमी खटला आणि निकालरामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिद या ऐतिहासिक खटल्याचा निकाल येत्या 30 तारखेला लखनौ खंडपीठामध्ये ६० वर्षाच्या पदिर्घ कालावधीनंतर लागणार आहे.न्यायमूर्ती एस.यु.खान,डी.व्ही.शर्मा आणि सुधीर आगरवाल हे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती निकाल देणार आहेत.जस जसा निकाल जवळ येत आहे तसे सरकारचे टेन्शन आणि सामान्य लोकांच्यात उस्तुकता वाढत आहे. बाबरी पतनानंतर जशी परिस्थिती ओढवली होती तशी ओढवू नये विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-77654340799434047942010-09-14T13:55:00.000+05:302010-09-14T13:55:21.043+05:30विशेषाधिकार आणि काश्मीरकाश्मीर खोरे मागील काही दिवसापासून धुमसत आहे.अगदी ईदच्या दिवशीही तेथील हिंसाचार थांबला नाही.कालसुद्धा कुराण जाळले गेल्याच्या अफवेने हिंसाचार घडला आणि १६ जणांचा मृत्यू झाला. यामागे कोण आहेत हे सर्वांनाच माहिती आहे अगदी सरकारलाही मग ते मुग गिळून का गप्प बसत आहे ? त्या फुटीरवाद्यांना त्यांच्या बिळाच्या बाहेर काढून ठेचत का नाही ? इथे मताची लाचारी यापेक्षा सरकारचा स्वताबद्दलचाविक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-33370933949657887472010-08-28T09:58:00.000+05:302010-08-28T09:58:33.471+05:30एक वर्ष झाले सुद्धा ...मी ब्लॉगिंग सुरु केलं अन् बघता बघता एक वर्ष कसं निघून गेलं हे समजलं
सुद्धा नाही. ब्लॉगला सुरुवात करतांना आपण आपल्या वाचनात आलेले चांगले
लेख फक्त इथे टाकायचे, मग ते कोणत्या वृत्तपत्रातील असो किंवा एखाद्या
संकेतस्थळावरील असो... असे माझे नियोजन होते. तसं मला जास्त अलंकारिक,
कथा वगैरे काही लिहिता येत नसल्याने मी स्वतःचे असे काही लिहू शकेल असे
वाटत नव्हते.
ब्लॉगिंगच्या अगोदर मी ऑर्कुटवर पडीक असायचो विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com46tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-73889138858957348582010-08-22T14:57:00.000+05:302010-08-22T14:57:23.797+05:30एका दादा कोंडकेची नितांत गरज आहेगेल्या काही दिवसापासून मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पुरेश्या प्रमाणात दाखवले जात नाहीत याबद्दल गदारोळ चालू आहे.हा विषय सेनेपासून मनसे आणि मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सर्वांच्या दरबारी हजरी लावून आला. मुद्दा भावनिक बनल्याने त्यावर तश्याच प्रतिक्रिया येऊ लागल्या परंतु या विषयावर मराठी निर्मात्यांनी स्वता आत्मचिंतन करायची गरज आहे असे मला वाटते.आपण प्रेक्षकांना योग्य दर्जाचे चित्रपट विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com13tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-55424670785686760862010-08-11T19:36:00.000+05:302010-08-11T19:36:34.154+05:30क्रांतिकारक खुदिराम बोसहिंदुस्तानवर जुलमी सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटीश साम्राज्यावर अलौकिक धैर्याने पहिलावहिला बॉम्ब फेकला.शालेय जीवनातच 'वंदे मातरम' या पवित्र मंत्राने भारावून ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वताला झोकून दिले आणि अवघ्या १८ व्या वर्षात हातात 'भगवदगीता' घेऊन ज्यांनी फाशीच्या खांबाला आलिंगन दिले ,त्या वंगवीर खुदिराम बोस यांच्या जयंती निम्मित्त त्यांचे पुण्यस्मरण करूयात.
खुदिराम बोस यांचा जन्म ३ विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-64638601176421288212010-07-24T18:44:00.000+05:302010-07-24T18:44:57.616+05:30क्षमस्व महाराज क्षमस्व....होय महाराज, आम्हाला उदार अंतकरणाने माफ करा; कारण आम्ही कोडगे आणि लाजलज्जा कोळून प्यायलेले बेशरम मराठी लोक आहोत.आम्ही अत्यंत निर्ढावलेले नालायक भारतीय आहोत.आम्हाला तुमचे कर्तुत्व पुढे चालीवता आले नाही;पण तुमच्या त्या महान कर्तबगारीचा सन्मान व प्रतिष्ठा राखणेसुद्धा अशक्य झाले आहे.आम्ही इतके आत्मकेंद्री आणि svarthane गडबडून गेलो आहोत,कि आमचा पूर्वज,आमचे दैवत असलेल्या तुमच्यावर विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com14tag:blogger.com,1999:blog-299161423332645942.post-44546220667192629872010-07-05T11:34:00.001+05:302010-10-08T12:52:59.356+05:30पाऊले चालती पंढरीची वाट ....लाखो भक्तांच्या साक्षीने हजोरो वारकरी पंढरीची वाट चालू लागले आहेत.आषाढ म्हंटले कि अवघ्या वारकरी संप्रदाय आणि मराठी जणांना आषाढ वारीचे वेध लागतात.देहू आणि आळंदी हून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघताच त्यांच्याबरोबर वारकरी आणि भक्तांचा अथांग सागर टाळ-चिपळ्याच्या निनादात,विठूनामाचा जयघोष करीत पंढरीची वाट धरतो.राज्याच्या विक्रम एक शांत वादळhttp://www.blogger.com/profile/16813988608875892185noreply@blogger.com2