हिंदू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हिंदू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १९ मार्च, २०१०

हे काय राजसाहेब तुम्ही सुद्धा ????

'कोणत्याही समाजापुढे लांगूलचालन करणार नाही , निवडणुका आल्या म्हणून ' टोप्या ' घालणार नाही '
असे राजसाहेब तुम्हीच शिवाजी पार्कच्या सभेत निक्षून सांगितले होते ना ????


मग हे काय आहे ?



कशासाठी एवढी लाचारी ?
मतांसाठीच  ना ?





 परंतु तेंव्हा आम्ही समजून घेतले होते , परंतु तुम्ही आता आमच्या भावनाशीच
खेळायला लागलात याला माफी कशी आणि का ????


बोले तैसा चाले असा एकच नेता हे आता जनतेपासून लपून राहिले नाही हिंदूदृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे 


लोकानो विचार करा आणि सावध व्हा
जो आज मतांसाठी स्वतः 'टोपी' घालू शकतो तो उद्या तुम्हालाहि 'टोपी' घालू शकतो.

(by Mail )



शुक्रवार, ५ मार्च, २०१०

यांचा आक्रोश कोणी ऐकला का ?

काही दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये २ शीख बांधवांची हत्या तालिबान्यांनी  केली.त्यांचा शिरच्छेद करून ती मुंडकी गुरुद्वाराला भेट म्हणून पाठवण्यात आली.काही काळापुरती हि बातमी न्यूज वर झळकली आपल्यातील काहींनी वाचली काहींनी नाही वाचली.कोणी २ शब्दात अरे वाईट झाले असे बोललो कोणी तेही नाही बोलले. मरणारे  कुत्र्याच्या मौतीने मेले कोणाला काही दुख नाही.
हिंदुस्तान सरकारने नेहमीप्रमाणे तीव्र  शब्दात या गोष्टीचा निषेध नोंदवला झाले. हा सगळा मला षंढपणा वाटतो.
काय आहे कोणत्याही हिंदूला  हिंदूंच्या हत्तेचे दुख आता होतच नाही असे वाटते.त्यांना आता त्याची सवय झालीय.शीख - हिंदू यांनी इतिहासकाळापासून मुस्लीम धर्मांतेविरुद्ध कायमच  तलवारी उपसल्या आहेत.धर्मासाठी बलिदान दिले आहे.त्याच धर्माचा शिरच्छेद होताना लोकांचे  रक्त उसळत कसे नाही ?
फाळणीनंतर काय झाले मुस्लिमांसाठी 'पाकिस्तान' निर्माण झाले पण 'हिंदून'साठी हिंदुस्तान तयार झाले का ? नाही ...
देश निधर्मी ( सेक्युलर ? ) आहे असे सांगून हिंदुना कायम फसवण्यात  आले आहे. या निधर्मीपणाच्या आडूनच आपले पंतप्रधान या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे असे बिनदिक्त्तपणे म्हणू शकतात. मग हिंदुनी जायचे कुठे ? आज हिंदू -शीख यांचा पाकिस्तानात शिरच्छेद होत आहे आणि हिंदुस्तानात ते पाकिस्तानी अतिरेक्यांच्या बॉम्बस्फोटात मारत आहेत.म्हणजे दोन्हीकडे मरण हिंदूंचेच .उठसुठ मानवाधिकाराची बांग देणारे पाकिस्तानात दोन हिंदू शिखांची हत्त्या झाल्यावर काय करत होते ? हिंदूंच्या अशा हत्त्या पाकिस्तानात नेहमीच होत असतात आणि त्याचे कोणालाच काही देणेघेणे राहिले नाही.
पण चूक कुणाची ? आपण 'हिंदू' आहोत याचा गर्व किंवा अभिमान हिंदूमध्ये राहिला आहे का ? आजकाल काहीनातर आपण हिंदू आहोत याचीही लाज वाटायला लागली आहे . मग याच्यापेक्षा वेगळे काय घडणार ? हिंदुना हिंदू म्हणून घेण्यात काय कमीपणा आहे हेच समजण्यापलीकडचे  आहे.


 'मुझे अपने को हिंदू कहलाना एक गाली सा लागता है' असे वक्तव्य काही दिवसापूर्वी हिंदीतील प्रसिद्ध लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांनी जयपुरात आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात केले होते. वर्तमानपत्रांनी  याला चांगली प्रसिद्धी दिली होती.हिंदू जेंव्हा हिंदूला काही बोलतो तेंव्हा या सो कौल्ड सेक्युलर मिडीयाला खूप मजा वाटते आणि ती त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी बनते.
'मी हिंदू असल्याची मला लाज वाटते' अशाप्रकारचे वक्तव्य काही वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री टी. आर.बालू यांनी ख्रिश्चनांच्या  एका कार्यक्रमात  केले होते. त्यावेळीही या हिंदूद्वेष्ट्या वर्तमानपत्रांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. विशेस म्हणजे या सर्व वर्तमानपत्रांचे संपादक हे हिंदूच होते.

पाकिस्तान आपला चांगला शेजारी आहे आणि त्याच्याशी आपण चांगलेच वागले पाहिजे असे सांगणारे आणि त्याला पाठींबा देणारे हिंदू  या शीख हत्त्यांचा साधा निषेध करायला तरी  पुढे येतील का ?
नाही कोणी येणार नाही हो
हे असाच चालू राहणार हिंदू मरत राहणार इथे नाहीतर तिथे ......कोणाला काही फरक पडत नाही
(टीप-यातील काही मुद्दे राउत यांच्या लेखातून  घेण्यात आले आहेत )
जय हिंद !
जय महाराष्ट्र !

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०

काश्मीरमधील इस्लामीकरणाला सरकारी आश्रय

Getty Images via Daylife
आद्य शंकराचार्यानी हिन्दू धर्माची घडी मजबूत करण्यासाठी कश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत संचार केला .
काश्मीरमध्ये  पर्वतशिखरावर  त्यानी 'शरादंबेचे' मंदिर स्थापन केले तेंव्हापासून हजारो वर्षे त्या  पर्वताचा सर्वत्र उल्लेख  'शंकराचार्य पर्वत' असा होत आला आहे .आता शासकीय पातळीवर फर्मान  काढून या पर्वताचे 'तरन्त-अ -सुलेमान' असे नामांतर करण्यात आले आहे .

गेली ५० वर्ष शेख  अब्दुलांच्या काळापासून  इस्लामिकरणाची  ही प्रक्रिया संथपणे पण अखंडित चालू आहे .

SRINAGAR, KASHMIR, INDIA - DECEMBER 10: Leader...अगदी अलीकडच्या मुफ्ती यांच्या कारकिर्दीत २५० हुन आधिक गावांची हिंदू  नावे बदलून इस्लामी नावे देण्यात आली आहेत .

या सलग होत असनारया नामंताराचा उद्देश  आणि परिणाम याबाबत आधिक भाष्य करण्याची गरज नाही

जो पर्यंत उठ्सुठ  निधार्मिपनाचा जप चालू राहिल आणि तुष्टिकरण हे धोरण चालू राहिल तोपर्यंत ही पुन्यकर्मे अशीच चालू राहणार.
काही उदाहरणे इथे देत आहे.

पूर्वीचे नावे : आताचे नाव
1 बाराइ आँगन : सर्वी आबाद
2 औगिया : अब्दुल्लाबाद
3 खराती : इक्बाल्पोरा
4 श्रीतांजी : दाऊद्पोरा
5 चिचरिपोरा : सैयादाबाद
आणि आता अनंतनागचे इस्लामाबाद झालेसुद्धा आणि  अजुन आपण हातावर हात ठेवून बसलोय .

Reblog this post [with Zemanta]