आद्य शंकराचार्यानी हिन्दू धर्माची घडी मजबूत करण्यासाठी कश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत संचार केला .
काश्मीरमध्ये पर्वतशिखरावर त्यानी 'शरादंबेचे' मंदिर स्थापन केले तेंव्हापासून हजारो वर्षे त्या पर्वताचा सर्वत्र उल्लेख 'शंकराचार्य पर्वत' असा होत आला आहे .आता शासकीय पातळीवर फर्मान काढून या पर्वताचे 'तरन्त-अ -सुलेमान' असे नामांतर करण्यात आले आहे .
गेली ५० वर्ष शेख अब्दुलांच्या काळापासून इस्लामिकरणाची ही प्रक्रिया संथपणे पण अखंडित चालू आहे .
या सलग होत असनारया नामंताराचा उद्देश आणि परिणाम याबाबत आधिक भाष्य करण्याची गरज नाही
जो पर्यंत उठ्सुठ निधार्मिपनाचा जप चालू राहिल आणि तुष्टिकरण हे धोरण चालू राहिल तोपर्यंत ही पुन्यकर्मे अशीच चालू राहणार.
काही उदाहरणे इथे देत आहे.
पूर्वीचे नावे : आताचे नाव
1 बाराइ आँगन : सर्वी आबाद
2 औगिया : अब्दुल्लाबाद
3 खराती : इक्बाल्पोरा
4 श्रीतांजी : दाऊद्पोरा
5 चिचरिपोरा : सैयादाबाद
आणि आता अनंतनागचे इस्लामाबाद झालेसुद्धा आणि अजुन आपण हातावर हात ठेवून बसलोय .